स्वातंत्र्योत्तर काळात कोल्हापुरात व.म.जेरेशास्त्री,बंडोपंत धर्माधिकारी,डॉ. नागावकर,आराध्ये वैद्य,जोशीराव,राजाज्ञा,उमराणीकर वैद्य यासारखी नामांकित मंडळी विविध क्षेत्रात कार्यरत होती तरी सामाजिक कार्यात हि मंडळी दुर्र्लक्षिली जात होती. यांच्या प्रयत्नातून ब्राह्मण सभा करवीर ची स्थापना झाली.
Read More